स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज         छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळात बहुतेक राजे चैनविलासात रमलेले होते. महाराष्ट्रातील बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाहा आणि विजापूरचा आदिलशाह यांच्याकडे होता. त्या दोघांच्या भांडणात रयतेचे खूप हाल होत होते. हाता-तोंडाशी आलेल्या  पिकांची नासधूस केली जात होती. मंदिरे जमीनदोस्त  होत  होती. … Read more

एका शेतकऱ्याचे मनोगत

 एका शेतकऱ्याचे मनोगत                   नमस्कार मित्रांनो, मी एक सामान्य शेतकरी बोलतोय. काय म्हणालात, कोणत्या प्रकारचा शेतकरी? अहो, शेतकऱ्याला का कोणती जात असते, कोणता प्रकार असतो? जगातले, भारतातले, महाराष्ट्रातले कुठलेही शेतकरी सारखेच. त्यांची शेती हीच त्यांची ओळख. त्याची जात, त्याची भाषा, त्याचा प्रांत, तो महाराष्ट्राचा की पंजाबचा? असं काहीच त्यांच्या … Read more

मी चंद्रावर गेलो तर | Mi Chandravar Gelo Tar

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ‘मी चंद्रावर गेलो तर‘ मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये चंद्रावर गेल्यावर काय करता येईल व मी चंद्रावर जाऊन कोणती स्वप्न पूर्ण करू इच्छितो याचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध “चांदोबा चांदोबा भागलास का। लिंबोनिच्या झाडामागे लपलास का।।”. हे गीत मी … Read more

छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य

शाहू महाराजांचा जन्म              आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात शाहू महाराजांचे नाव आदर्श राजा, बहुजन व दलित समाजाचे नेते, प्रजाहितदक्ष राजा अशा संबोधनांनी उल्लेखित केले जाते. लोकनेते राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६  जून १८७४ रोजी  कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४  रोजी … Read more

माझा आवडता कवी : ‘बालकवी’

    श्रावणमासी हर्ष मानसी                  हिरवळ दाटे चोहिकडे !!                  क्षणात येते सरसर शिरवे                    क्षणात फिरुनी ऊन पडे!!   आहा हा! या ओळी वाचताच अंगावर रोमांच उभे राहतात. मन प्रफुल्लित होते. मला … Read more

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

      डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम                                           डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आपल्या भारतीय प्रजासत्ताकाचे ११ वे राष्ट्रपती होते. मद्रास राज्यातील रामेश्वरम या छोट्याशा बेटासारख्या गावात, एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात दि. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी डॉ. ए.पी.जे. … Read more

माझा महाराष्ट्र

               माझा महाराष्ट्र             माझे राष्ट्र महान परंपरा लाभलेले एक महान राष्ट्र आहे. ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे. याच मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला आले. याच मातीत स्वराज्याचे बीज पेरले गेले. इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणी कैक धारातीर्थी पडले.           या महाराष्ट्राला फार थोर प्राचीन … Read more

मोबाईल शाप की वरदान

         मोबाईल शाप की वरदान            पूर्वी निसर्ग हेच मनोरंजनाचे साधन होते. हवा, पाणी, ढग, आकाश, वृक्ष, चंद्र, सूर्य यांच्याभोवती गाणी गुंफली जायची. निसर्ग जस-जसा कमी होत चालला तसा प्रसारमाध्यमांचा संसर्ग वाढला. मनोरंजनाच्या विकृतीने संस्कृतीचे तीन तेरा झाले. रेडिओच्या शोधामूळे मनोरंजनाच्या क्षेत्रात क्रांती झाली. रेडिओमुळे लोकांच्या मनोरंजना बरोबरच … Read more

भारतीय संस्कृती

 भारतीय संस्कृती              भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीला विश्वातील सर्व संस्कृतींची जननी मानले जाते. जगण्याची कला असो किंवा विज्ञान आणि राजकीय क्षेत्र असो , भारतीय संस्कृतीचे सदैव विशेष स्थान राहिले आहे. अन्य देशांच्या संस्कृती काळा नुसार नष्ट होत राहिल्या परंतु भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून … Read more

वृक्षारोपण काळाची गरज

          वृक्षारोपण काळाची गरज वृक्षारोपण काळाची गरज 200 शब्द या भारत भूमीत अनेक क्रांत्या झाल्या. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ‘सशस्त्र क्रांती’ झाली. दूधगंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी ‘धवल क्रांती’ झाली. आज आपल्या पूढे स्वप्न आहे सर्वत्र वृक्षारोपण करून ‘हरित क्रांती’ निर्माण करण्याची! “सुजलाम् सुफलाम् मलयजशितलाम् सस्यश्यामला” अशी होती धरती माझी. वैविध्याने नटलेली पाचूच्या बेटासारखी; … Read more